राम मंदिर बनलं नाही तर सरकार बनणार नाही : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. निवडणुकी आधी सगळे राम-राम करतात, मात्र निवडणुकीनंतर अाराम करतात असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

ABP News Bureau Last Updated: 13 Dec 2018 03:31 PM

बैकग्राउंड

अयोध्या : राम मंदिर नाही तर आता सरकारही नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येत पत्रकारांशी...More

Congress - 23, BJP-12